आजही लोक पुलवामा, कलम ३७० वर मतं मागत आहेत. भाजपा आम्हाला विचारत आहे की, ३७० वर राष्ट्रवादीची भूमिका काय? लोकसभेत सरकारच्या या निर्णयाला काहीजणांनी विरोध केला. मात्र, त्यांच्या विरोधाला न जुमानता निर्णय घेतला गेला आणि आता त्यावर मतं मागितली जात आहेत. कलम ३७० रद्द करणाऱ्यांनी ३७१ चं काय करणार याचं उत्तर द्यावं. कारण, कलम ३७१ मुळं ईशान्य भारतातील जमिनी विकत घेता येत नाहीत, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी भाजपाला केला आहे. कलम ३७० वरुन लोकांना फसवण्याचे काम भाजपा करीत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. नागपूर जिल्ह्यात प्रचारसभेत ते बोलत होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा