अहिल्यानगरः छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर या महापुरुषांनी महाराष्ट्र व देश घडवला आहे. त्यामुळे छत्रपतींच्या जयंतीच्या दिवशी त्यांना श्रद्धांजली वाहणाऱ्यांना महाराजांचा वारसा समजलेला नाही, हे स्पष्ट होते. त्यामुळे त्यांना राजकारणात राहण्याचा अधिकार नाही व त्यांनी राजकारण सोडले पाहिजे, अशी प्रतिक्रिया उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज, बुधवारी रात्री येथे व्यक्त केली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा