Devendra Fadnavis on Mahayuti: महायुती सरकारचा शपथविधी होऊन अद्याप तीन महिने पूर्ण झालेले नाहीत, तोच मंत्रिमंडळातील एका कॅबिनेट मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला आहे. तर दुसऱ्या मंत्र्यावर कारवाईची टांगती तलवार आहे. युती-आघाडीचे सरकार चालवत असताना मित्रपक्षांच्या नेत्यांनी चुकीचे काही केल्यास त्याचा फटका भाजपालाही बसतो का? यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टीव्ही ९ च्या मुलाखतीत प्रश्न विचारला गेला. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रोखठोक उत्तर दिले असून महायुतीमधील मित्रपक्षांच्या नेत्यांना सूचक इशारा दिला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा