औरंगाबादमधील खोकडपुरा भागातील विजयेंद्र काबरा समाजकार्य महाविद्यालयात पदवी परीक्षेच्या आजच्या (गुरुवार) प्रश्नपत्रिकेदरम्यान, एकाच बाकावर तीन-चार परीक्षार्थींना बसवण्यात आले होते. अनेक परीक्षार्थीं सामूहिक कॉपी केल्यासारखे परस्परांची उत्तरे पाहून लिहित असल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकाराची राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दखल घेतल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने तत्काळ कारवाई करत विजयेंद्र काबरा समाजकार्य महाविद्यालयातील परीक्षा केंद्र बदलले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा