महाराष्ट्रात तिसरा राजकीय भूकंप झाला आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करत शरद उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. यानंतर शरद पवार यांनी नव्या जोमाने आपल्या कामाला सुरुवात केली आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी जाऊन त्यांनी अभिवादन केलं आणि नव्याने आपण सगळा पक्ष जोडणार असल्याचं म्हटलं. यावेळी त्यांनी भाजपाला उलथापालथ निर्माण करणाऱ्या प्रवृत्ती असं नाव दिलं आहे. तसंच या प्रवृत्ती आपल्या बाजूला सारायाच्या आहेत. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मी माझ्या गुरुंच्या चरणी वंदन करुन तुम्हाला हे सांगतो आहे असं भावनिक आव्हान केलं. शरद पवार यांना ऐकण्यासाठी हजारो कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा