‘ नानासाहेब कदम या शेतकऱ्यांनी महिनाभरापूर्वी हमीभाव खरेदी केंद्रावर तूर विकली. व्यापाऱ्यांना विकली असती तर लिलाव होऊन २४ तासात पसे मिळाले असते. सरकारला तूर विकून आपण फसलो असल्याची भावना नानासाहेबांच्या मनात आहे. ती व्यक्त करताना ते म्हणाले, ‘मागे दवाखाना लागला आहे. तूर विकूनही स्वतच्या कष्टाचे पसे सरकार देत नाही.’ ही केवळ एका शेतकऱ्याची अवस्था नाही, तर सरकारी केंद्रांमध्ये तूर विकणाऱ्या अध्र्याहून अधिक शेतकऱ्यांना पैसे मिळालेले नाहीत. आता गोदाम काठोकाठ भरले आहेत आणि बारदानाही संपला आहे. पिकवूनदेखील वेळेवर पैसे मिळत नसल्याने शेतकरी वैतागले आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा