उस्मानाबाद येथे मागील दहा दिवसात झालेल्या पावसासह परतीच्या पावसानेही नळदुर्ग परिसरात दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे येथील ऐतिहासिक किल्ल्यातील नर-मादी आणि शिलक धबधबे सुरु झाले आहेत. उस्मानाबाद, लातूरसह सोलापूर जिल्ह्यातील पर्यटकांसाठी आकर्षणाचे ठिकाण असलेल्या नळदुर्ग किल्ल्यात यंदा करोनामुळे पर्यटक नाहीत. त्यामुळे अनलॉक-5 मधील पर्यटनाबाबतच्या निर्णयाकडे सर्वांचे आता लक्ष लागले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा