धाराशिव : तुळजाभवानी देवी मंदिरातील महत्वाचे घोटाळे ज्या संचिकांमुळे उघडकीस येऊ शकतात, त्या ५५ संचिका अद्याप गायबच आहेत. दोन वर्षांपूर्वीच संचिका गायब असल्याचा स्पष्ट अहवाल तीन सदस्यीय समितीने सादर केला होता. तो दडवून आता पुन्हा नव्याने चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ज्या संशयिताच्या विरोधात चौकशी केली जात आहे. त्याच्याच हाती मंदिरातील आस्थापनेचा कारभार ठेवण्यात आला आहे. दोन वर्षांपूर्वी संबंधित कर्मचार्यावर कारवाईसाठी जिल्हाधिकार्यांनी सुरू केलेल्या कार्यवाहीचे काय झाले? हा प्रश्न मात्र अद्याप गुलदस्त्यातच आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा