सांगली : कुणाच्या शेताचा रस्ता भावकीच्या तिढ्यातून अडलाय, विहिरीत पाणी असून, पाईपलाईन अभावी पीक वाळत आहे, तर कुणाच्या घरी सासूची तक्रार, पती नांदवत नाही, पोटगीही देत नाही, तर म्हातारपणी मुलगा, सून सांभाळ करत नाहीत, अशा एक ना अनेक तक्रारीचं भेंडोळं घेऊन थोरल्या सायबाच्या भेटीसाठी आसुसलेली सामान्य जनता. अशा सामान्यांना प्रशासनाचं दार आठवड्यातून दोन दिवसांसाठी खुलं ठेवण्याचा निर्णय नूतन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी घेतला आणि गाऱ्हाणं मांडण्यासाठी सामान्यांची कार्यालयात सोमवारी झुंबड उडाली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा