महाराष्ट्रात सध्या नव्या सरकारच्या स्थापनेची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. मात्र, त्यांच्यासह इतर किती आणि कोणते मंत्री शपथ घेणार, याची उत्सुकता राजकीय वर्तुळात पाहायला मिळत आहे. एकीकडे मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांबाबत चर्चा असताना दुसरीकडे शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे आमदार उदय सामंत यांच्या एका वक्तव्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र, यासंदर्भातली खरी पोस्ट वेगळी असून काही समाजकंटकांनी त्यावरच्या मजकुरात फेरफार करून ती व्हायरल केल्याचा प्रकार समोर आला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा