मराठा आरक्षणाचा मुद्दा दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आजचा सातवा दिवस असून राज्य सरकारची आज मंत्रिमंडळ बैठकही आयोजित कऱण्यात आली आहे. दरम्यान, मराठा आरक्षणासाठी राज्यातील काही आमदार आणि खासदारांनी राजीनामे दिले आहेत. यावरून राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे सर्वेसर्वा यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला आणि महाराष्ट्रातील ४८ खासदारांना मराठा आरक्षणाचा मुद्दा केंद्रात उचलून धरण्याची मागणी केली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा