अशोक चव्हाण अवकाळी पावसासारखे भाजपात गेले. त्यामुळे लगेच त्यांना आज राज्यसभेची उमेदवारी मिळाली. मोदींनी ज्यांना नावं ठेवली ते आता पवित्र झाले असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी मोदींवर टीका केली तसंच देवेंद्र फडणवीस यांच्यावरही उद्धव ठाकरेंवर पुन्हा एकदा जोरदार टीका केली. शिवसेनेचे आमदार मिंधे गटात गेले आहेत म्हणून त्यांना निधी. आमच्या आमदारांना निधी नाही. असा भेदभाव मी कधी मुख्यमंत्री असताना केला नव्हता. बाळासाहेबांनी हीच शिकवण आम्हाला दिली आहे असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. अकोले या ठिकाणी झालेल्या सभेत उद्धव ठाकरेंनी ही टीका केली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा