राज्याच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात झाली. अधिवेशनाच्या आधी १५ दिवस राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय उलथापालथी झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे यंदाच्या अधिवेशनात दोन्ही बाजूंनी एकमेकांवर राजकीय आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्याप्रमाणे अधिवेशनात विविध मुद्द्यांवरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी राज्यातील अपघातांच्या मुद्द्यावरून सरकारवर परखड शब्दांत हल्लाबोल केला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा