नांदेडपाठोपाठ नागपूर व छत्रपती संभाजीनगरमधील रुग्णालयांत मोठ्या संख्येनं रुग्णमृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. या घटनेमुळे राज्यातलं राजकीय वातावरण तापलं आहे. सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण पाहायला मिळत आहे. विरोधकांनी या मुद्द्यावरून रान उठवायला सुरुवात केली आहे, तर सत्ताधाऱ्यांकडून कोविड काळातील कथित घोटाळ्यावरून आरोप केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत नक्षलवादासंदर्भातील बैठकीसाठी गेले असताना ठाकरे गटानं शिंदे सरकारवर परखड शब्दांत टीका केली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा