विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या काही आमदारांनी केलेल्या बंडाला एक वर्ष पूर्ण झालं. आता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात सरकार आहे. शिवसेनेचे विधानसभेतील ४० आमदार, १३ खासदार सध्या शिंदेंबरोबर आहेत. शिवाय शिवसेना हे पक्षनाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्हही शिंदे गटाला दिलं. मात्र, अजूनही शिवसेनेतील त्या सर्वात मोठ्या बंडाबाबत निरनिराळे दावे केले जात आहेत. यासंदर्भात शिवसेनेच्या पॉडकास्टमध्ये बंडादरम्यानच तिथून पळून आलेले आमदार नितीन देशमुख यांनी त्यांच्या पलायनाचा घटनाक्रम सांगितला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा