ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी अकोल्याच्या पाणीप्रश्नावर काढलेली पदयात्रा नागपूरच्या वेशीवर पोहोचली असताना त्यांना ताब्यात घेण्यात आलं. या मुद्द्यावरून विरोधकांनी तीव्र आक्षेप नोंदवला. तसेच, स्वत: नितीन देशमुख यांनीही सरकारवर परखड शब्दांत टीका केली. या मुद्द्यावरून राजकारण रंगत असताना ठाकरे गटानं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं आहे. सामनातील अग्रलेखातून ठाकरे गटानं देवेंद्र फडणवीसांवर आगपाखड केली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा