गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीच्या संभाजीनगरमधील सभेकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. या सभेच्या पार्श्वभूमीवर रामनवमीच्या पूर्वसंध्येला झालेल्या हिंसाचारप्रकरणी सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी याबाबत टीव्ही ९ शी बोलताना भाजपावर थेट आरोप केला आहे. तसेच, देवेंद्र फडणवीस गृहमंत्री म्हणून अपयशी ठरल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा