काँग्रेसचे राष्ट्रीय नेते आणि माजी खासदार राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. गुजरात हायकोर्टाने सुनावलेली शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने स्थगित केली आहे. त्यामुळे राहुल गांधी यांची गेलेली खासदारकी परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यास तीन दिवस उलटले असल्यानंतरही लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी त्याबाबत निर्णय घेतलेला नाही. यावरून ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून ओम बिर्ला आणि भाजपावर टीकास्र सोडण्यात आलं आहे. जिंकलेले सत्य संसदेच्या पायरीवर बेवारस अवस्थेत उभे करण्यात आले आहे, असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा