Uddhav Thackeray Press Conference in Delhi: नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये सांगली मतदारसंघावरून महाविकास आघाडीमध्ये मतभेद निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं होतं. सांगलीत काँग्रेसकडून विशाल पाटील इच्छुक असताना उद्धव ठाकरेंनी थेट ठाकरे गटाच्या चंद्रहार पाटलांची उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे सांगलीवरून मविआमध्ये तणाव निर्माण झाला होता. अखेर विशाल पाटलांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली व जिंकली. ठाकरे गटाच्या चंद्रहार पाटलांचा पराभव झाला. मात्र, आता उद्धव ठाकरेंनी यासंदर्भात मोठं विधान केलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा