काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका केल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. सावरकर यांनी देशाच्या विरोधात जाऊन केवळ काँग्रेसला विरोध करण्यासाठी इंग्रज राज्यकर्त्यांना मदत केली, असा आरोप त्यांनी केली आहे. राहुल गांधी यांच्या याच विधानामुळे संताप व्यक्त केला जात आहे. राज्यात उद्धव ठाकरे गट काँग्रेस यांच्यासोबत महाविकास आघाडीच्या रुपात एकत्र आहे. याच कारणामुळे राहुल गांधींच्या विधानावर माजी मुख्यमंत्र्यांची काय भूमिका आहे, असा प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी याबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मी राहुल गांधी यांच्या मताशी सहमत नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. ते आज (१७ नोव्हेंबर) मुंबईत शिवाजी पार्क परिसरात पत्रकार परिषदेत बोलत होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा