जालन्यात उपोषणाला बसलेल्या मराठा आंदोलकांवर लाठीहल्ला झाल्यानंतर या घटनेचे राज्यभर पडसाद उमटू लागले आहेत. अशातच शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपोषणाच्या ठिकाणी जाऊन आंदोलक मराठा बांधवांची आणि लाठीहल्ल्यात जखमी झालेल्या पीडितांची भेट घेतली. या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी थेट राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. राज्य सरकारला जालन्यात शासन आपल्या दारी कार्यक्रम घ्यायचा आहे. परंतु, त्या कार्यक्रमादरम्यान या उपोषणाची अडगळ नको म्हणून हे राज्यकर्ते आंदोलकांना हुसकावण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा