कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी जत आणि सोलापुरातील गावांवर दावा सांगितला होता. बोम्मईंच्या दाव्यानंतर महाराष्ट्रात राजकीय वातावरण चांगलेच तापले होतं. त्यातच महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी बुधवारी ( १४ डिसेंबर ) दिल्लीत बैठक पार पडली. गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा