सध्या देशभरात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची चर्चा चालू आहे. या राज्यांमध्ये सर्वच पक्षांनी कंबर कसून प्रचार सुरू केला आहे. मध्य प्रदेशात खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह प्रचारसभांमधून विरोधकांवर हल्लाबोल करताना दिसत आहेत. मात्र, या प्रचारसभांचे पडसाद आता महाराष्ट्राच्या राजकारणात दिसू लागले आहेत. एकीकडे शरद पवारांनी मोदींच्या भाषणांवर टीकास्र सोडलं असताना दुसरीकडे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेतून या भाषणांवर तीव्र आक्षेप घेत निवडणूक आयोगासमोर काही प्रश्न ठेवले आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा