आगामी लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने सत्ताधारी व विरोधी पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण रंगल्याचं पाहायला मिळत आहे. उद्धव ठाकरेंनी मुंबईत पार पडलेल्या स्थानिक लोकाधिकार समिती मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी व भारतीय जनता पक्षावर टीकास्र सोडलं. “महाराष्ट्राच्या हक्काचा पैसा महाराष्ट्राला मिळालाच पाहिजे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच, त्यांनी भाजपाची नीती मित्रपक्ष व स्वपक्षातील नेत्यांनाही संपवण्याची असल्याचं म्हणत त्यांनी नितीन गडकरींनी यासंदर्भात विधान केल्याचा दाखला दिला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा