लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या जागावाटपाचं काय होणार? हा तिढा अद्याप सुटलेला नाही. महाराष्ट्रात ४८ जागा आहेत. या जागांपैकी कोण किती जागा लढवणार? हे अद्यापही ठरलेलं नाही. अशात केसाने गळा कापू नका असं रामदास कदम यांनी म्हणत देवेंद्र फडणवीस आणि भाजपाला सुनावलं आहे. त्यावर आता केंद्रीय मंत्री नारायण राणेंनीही भूमिका मांडली आहे. फांदीवर बसलेल्यांनी आव्हानांची भाषा करु नये असं नारायण राणेंनी रामदास कदम यांना सुनावलं आहे. काही वेळापूर्वी नारायण राणे यांनी एक पोस्ट करत रामदास कदम यांच्यावर टीका केली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा