पुणे, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजी नगर : राज्याच्या अनेक भागांना अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा बसला. त्यात फळांच्या बागा, रब्बी पिके, भाजीपाला, कापूस, तूर, भात आदींची प्रचंड हानी झाली आहे. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणपट्टीला अवकाळीचा सर्वाधिक फटका बसला असून या अस्मानी संकटामुळे राज्यभर हजारो हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा