मुंबई: काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या केलेल्या बदनामीचे तीव्र पडसाद गुरूवारी विधिमंडळात उमटले. सत्ताधारी भाजप-शिवसेना सदस्यांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर गांधी यांच्याविरोधात जोरदार निरदर्शने करीत जोडेमारो आंदोलन केले. तसेच विधानसभेतही गांधी यांनी सावरकर आणि देशाची माफी मागावी अशी मागणी करीत सभागृहाचे कामकाज रोखले. तर एकाद्या पक्षाच्या नेत्याविरोधात विधानभवनाच्या आवारात जोडेमारो आंदोलन करणे ही राज्याची संस्कृती नाही असे सांगत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांचा निषेध केला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा