कोल्हापूर-वैभववाडी या नव्या रेल्वे मार्गिकेने कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राची नाळ जोडण्याचा नवा प्रकल्प कोकण रेल्वेने तयार केला होता. या प्रकल्पामुळे पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण जोडले जाणार आहेत, याबाबतचा प्रस्ताव कोकण रेल्वेने रेल्वे बोर्डाकडे सादर केला होता. त्याचा सातत्याने पाठपुरावा करून त्याला केंद्र शासनाची मंजुरी मिळाल्याची माहिती केंद्रीय वाणिज्य व उद्योग तथा हवाई वाहतूक मंत्री श्री. सुरेश प्रभू यांनी दिली. त्याबाबतची अधिक माहिती देताना केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू म्हणाले की, हा प्रकल्पाची लांबी १०७ कि.मी. असणार आहे. यासाठी ३४३८.५० कोटी रुपय मंजुरीला केंद्र शासनाने मान्यता दिली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा