लोकसभा निवडणूक ही जनता विरुद्ध भाजपा अशी झाली आहे असं मत प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. तसंच १० जागांवर पोटनिवडणूक आहे, त्या ठिकाणीही जर असेच निकाल आले तरच मी म्हणेन की मतदार शिफ्ट झाला. मात्र तसं घडलं नाही तर ही तात्पुरती फेज आहे असं म्हणता येईल असं मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं. तसंच उद्धव ठाकरेंबाबत त्यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा