भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नाशिकमधील भेटीनंतर भाजपा-मनसे युतीची चर्चा पुन्हा नव्याने रंगू लागली आहे. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही युती होणार का यासंदर्भात चर्चांना उधाण आलं आहे. मात्र याचसंदर्भात महिन्याभरापूर्वी आपली भूमिका स्पष्ट करताना राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ‘लोकसत्ता’च्या ‘दृष्टी’ आणि ‘कोन’ या दूरसंवादमालेत सविस्तर भाष्य केलं होतं. विशेष म्हणजे त्यावेळी त्यांनी ‘मराठी माणसाच्या न्याया’ची व्याख्या ही दोन्ही पक्षांसाठी वेगळी असल्याचे संकेत दिले होते. जाणून घेऊयात ते काय म्हणाले होते…
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा