वांद्रे येथील रंगशारदा सभागृहामध्ये रविवारी सायंकाळी आयोजित करण्यात आलेल्या धनगर मेळावा आणि सन्मान सोहळ्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणामधून बंडखोरांवर टीका करणाऱ्यांना उत्तर दिलं. या भाषणामध्ये धनगर समाजाच्या मागण्या मान्य करण्यासंदर्भातील आश्वासने देतानाच शिंदे यांनी बंडखोरांनी क्रांती केल्याचंही म्हटलं. राज्यभरातून आपल्याला समर्थन मिळत असल्याचा दावा शिंदेंनी केली. मात्र भाषणामध्ये राज्यातील नव्या सरकारच्या सत्तास्थापनेसंदर्भातील घडामोडींबद्दल बोलताना एका क्षणी शिंदेंनी स्वत:च्याच गळ्यावर हात फिरवत “आमचाच ‘कार्यक्रम’ झाला असता,” असं विधान केलं.
नक्की वाचा >> उद्धव ठाकरेंच्या ‘वडील चोरायला निघाले’ टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं उत्तर; म्हणाले, “त्यांच्या आशीर्वादामुळेच हे…”
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा