आठ दिवसांपासून सुरु असणाऱ्या सत्तासंघर्षानंतर २९ जून २०२२ रोजी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. याचबरोबर मागील पावणेतीन वर्षांपासून सत्तेत असणारं महाविकास आघाडी सरकार पडलं. पण या राजीनाम्याचा नेमका अर्थ काय? यामधून पुढे काय होणार? या राजीनाम्याकडे महाराष्ट्रातील जनतेनं कसं पहावं? याचे विश्लेषण ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी केलं आहे.

लोकसत्ताचे इतर व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Story img Loader