Ashadhi Ekadashi Wari Dnyaneshwar Maharaj Palkhi Sohala Alandi : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थानवेळी पोलिसांनी वारकऱ्यांवंर सौम्य लाठीमार केला. याप्रकरणी राज्यातील राजकारण तापलं असून विरोधकांनी या प्रकरणावरून टीकास्त्र सोडलं आहे. आता, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही याप्रकरणी वैदिक ब्राह्मण्यवादी वर्गााचा उल्लेख करत हल्लाबोल केला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा