ब्रिटनमधून छत्रपती शिवाजी महाराजांची ‘जगदंबा’ तलवार महाराष्ट्रात परत आणण्यासाठी राज्य सरकारच्या हालचालींना वेग आला आहे. याबाबत केंद्र सरकारकडे विनंती केल्याची माहिती सांस्कृतीक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. यावरुन महाविकासआघाडीचे नेते आणि माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सरकारला खोचक टोला लगावला आहे. ‘जगदंबा’ तलवारीबरोबरच महाराष्ट्रात उद्योगही आणावेत, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा