देशातील सर्वाधिक साखर कारखाने असलेल्या सोलापूर जिल्ह्य़ात वर्षांनुवर्षे राष्ट्रवादीचे वर्चस्व कायम असताना अलीकडे काही वर्षांपासून याच राष्ट्रवादीत गटातटाचे राजकारण सुरू आहे. यापूर्वी सोलापूर विधान परिषदेची निवडणूक असो व नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद अध्यक्षाची निवडणूक, यात राष्ट्रवादीने केलेल्या हाराकिरीमुळे भाजपने आयताच पुरेपूर लाभ उठविला आहे. राष्ट्रवादीतील हे एकमेकांच्या जिवावर उठलेले राजकारण अर्थात पक्षश्रेष्ठींच्याच प्रेरणेतून होते आहे की काय, याबाबत बरीच पुष्टी मिळू लागली आहे. अर्थात यामुळे एकंदरीत सोलापूर जिल्ह्य़ातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा