ग्रामस्थांचे २०१५मध्ये रायगड जिल्हा प्रशासनाला पत्र; जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही प्रांताधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
अलिबाग : दरड आणि मातीखाली गाडल्या गेलेल्या इरशाळवाडीतील बचावलेल्या कुटुंबांचे पुनर्वसन करण्यासाठी ज्या जागेची निवड करण्यात आली आहे, त्याच जागी आपले पुनर्वसन करावे, अशी मागणी इरशाळवाडी ग्रामस्थांनी आठ वर्षांपूर्वी जिल्हा प्रशासनाकडे केली होती. इरशाळवाडीला दरडींचा धोका असल्याने येथील रहिवाशांचे चौक येथील जमिनीवर पुनर्वसन करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी जून २०१५मध्ये केली होती. मात्र, लालफितशाहीच्या फायलींच्या ढिगाखाली ते पत्र गाडले गेले आणि आठ वर्षांनी इरशाळवाडीही!
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा