जिल्ह्यात गेल्या वर्षभरात महिला अत्याचार आणि खूनाच्या गुन्ह्यामध्ये वाढ झाली असल्याची माहिती पोलीस अधिक्षक डॉ. बसवराज तेली यांनी मंगळवारी पत्रकार बैठकीत दिली. गेल्या वर्षीच्या तुलनेत महिला अत्याचारामध्ये २१ टक्क्यानी तर अपहरणाच्या गुन्ह्यामध्ये ७ टक्क्यानी वाढ झाली असून लैंगिक अत्याचाराचा एक गुन्हा वगळता अन्य सर्व संशयितांना अटक करण्यात आली आहे. अधिक्षक डॉ.तेली यांनी गेल्या एक वर्षाच्या कालावधीत पोलीस कामगिरीचा आढावा घेताना सांगितले, गेल्या वर्षी जिल्ह्यात बलात्काराच्या १४५ घटना घडल्या होत्या, तर डिसेंबर अखेर जिल्ह्यात १६६ बलात्काराचे गुन्हे दाखल झाले. तर अपहरणाचे यंदा २९७ गुन्हे दाखल झाले यापैकी २३८ प्रकरणाचा शोध लावण्यात यश आले असून या पैकी बहुसंख्य प्रकरणे प्रेमसंबंधातून असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा