Vishal Patil : लोकसभा निवडणुकीत सांगलीच्या जागेवरून मोठा वाद निर्माण झाला होता. सांगलीची जागा काँग्रेसला द्यावी अशी मागणी काँग्रेस नेते विशाल पाटील यांनी केली होती. मात्र, ही जागा अखेर ठाकरे गटाच्या वाट्याला आली. त्यानंतर विशाल पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. या निवडणुकीत त्यांनी भाजपा तसेच ठाकरे गटाच्या उमेदवाराचा पराभव करत दणदणीत विजयसुद्धा मिळवला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी नाराजीही व्यक्त केली होती. दरम्यान, आता खासदार विशाल पाटील आणि आमदार विश्वजित कदम यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा