लोकसभा निवडणुकांसाठी महाविकास आघाडीतील जागावाटपाची चर्चा चालू असल्यापासूनच सांगली लोकसभा मतदारसंघ चर्चेत आला होता. अगदी निकाल लागेपर्यंत महाराष्ट्रातील सर्वाधिक चर्चेतल्या मतदारसंघांपैकी सांगली एक राहिला. त्याला कारण ठरलं विशाल पाटील यांची बंडखोरी आणि अपक्ष म्हणून मिळवलेला विजय. आश्वासनं देऊनही तिकीट न दिल्याची खंत आणि नाराजी विशाल पाटील व त्यांच्या पाठिशी असणारे काँग्रेसचे नेते विश्वजीत कदम यांनी जाहीरपणे बोलूनही दाखवली होती. या सर्व घडामोडींसंदर्भात आता विश्वजीत कदम यांनी मोठं भाष्य केलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा