लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होऊन जवळपास दोन आठवडे उलटले आहेत. मात्र, अजूनही सांगली लोकसभा मतदारसंघ आणि त्याच्या तिकीटवाटपावेळी मविआमध्ये घडलेल्या घडामोडी यासंदर्भातली चर्चा चालूच आहे. याअनुषंगाने सांगलीतील काँग्रेसचे प्रमुख नेते विश्वजीत कदम यांनी तिकीट नाकारल्याची खंत जाहीरपणे अनेकदा बोलून दाखवली आहे. या पार्श्वभूमीवर विशाल पाटील यांना काँग्रेसकडून तिकीट नेमकं का नाकारलं गेलं? याच्या कारणांची सध्या चर्चा चालू असून त्यात शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचं नाव घेतलं जात आहे. त्यासंदर्भात विशाल पाटील आणि विश्वजीत कदम या दोघांनीही भूमिका स्पष्ट केली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा