पुणे : शिरूर लोकसभा मतदारसंघातील लढाई प्रामुख्याने महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील आणि महाआघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्यात झाली. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. प्रचारादरम्यान कीर्तन, लग्नसराई अशा विविध कार्यक्रमांत एकमेकांसमोर आलेल्या आढळराव आणि कोल्हे यांनी एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. मात्र, यंदा शिरूरमध्ये केवळ ५४.१६ टक्केच मतदान झाले. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत ५.३० टक्के मतदान कमी झाले आहे. हा घसरलेला टक्का कोणाच्या पथ्यावर पडणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा