सातारा – लोकसभा निवडणुकीत थोड्याफार दुर्लक्षामुळे झालेला दगाफटका लक्षात घेऊन यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात पक्षाची बांधणी करावी. मतदारसंघनिहाय सर्व्हे केल्यानंतरच मेरिटनुसार उमेदवारीबाबत विचार केला जाईल. वाई व कराड उत्तर मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा हक्काचा मतदारसंघ असून, तेथून आपलाच उमेदवार निवडून आणण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी कामाला लागावे, अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा