अहिल्यानगरःमहापालिकेकडील जलसंपदा विभागाच्या थकबाकीमुळे पुन्हा शहरावर पाणीपुरवठा खंडित होण्याची टांगती तलवार निर्माण झाली आहे. बिगर सिंचनाच्या पाणीपट्टीची महापालिकेकडे ११ कोटी ६३ लाख ७१ हजार ८३६ रुपयांची थकबाकी आहे. ही थकबाकी भरण्यासाठी जलसंपदाने महापालिकेला शनीवारपर्यंतची (दि. १५) मुदत दिली आहे. त्यानंतर कोणत्याही क्षणी मुळा धरणातून होणारा पाणीपुरवठा खंडित करण्याचा इशारा नोटिसीद्वारे दिला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा