उन्हाचा पारा गेल्या १५ दिवसांपासून ४१ अंशांवर पोहोचला असतानाच दुष्काळातील नसíगक पाण्याचे स्रोत आटत चालले आहेत. एप्रिलच्या मध्यावरच जिल्ह्य़ातील अडीच लाखांहून अधिक लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची प्रतीक्षा करावी लागत असून जिल्ह्य़ातील पाचपैकी चार मध्यम प्रकल्पांतील उपयुक्त जलसाठा संपला असून ८४ तलावांपकी ४१ तलाव कोरडे पडले आहेत. विहिरीने तळ गाठून महिना उलटला असून पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा