नव्या पिढीला ‘भारत माता की जय’ बोला हे शिकवायला लागते, असे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सांगितले. ते नागपूरमधील एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी भागवत यांनी सध्या देशभरात गाजत असलेल्या जेएनयू प्रकरणासंदर्भात अप्रत्यक्षपणे भाष्य करताना म्हटले की, आजकालच्या मुलांना भारत माता की जय बोला, हे शिकवायला लागते. या गोष्टी स्वयंप्रेरणेतूनच आल्या पाहिजेत. मात्र, सध्याच्या काळात तसे घडत नाही. याउलट भारतमातेच्या विरोधात बोलणाऱ्यांची संख्या देशात वाढत असल्याचे यावेळी भागवत यांनी सांगितले.

Bangalore , Aero India, Rajnath Singh,
अधिकाधिक मजबूत होण्यातच हित, ‘एअरो इंडिया’च्या उद्घाटनप्रसंगी संरक्षणमंत्र्यांचे प्रतिपादन
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
Akshata Murty chaturang loksatta
पालकत्वाचा संस्कार रुजवण्याची गोष्ट…
हिंदूंनी पारंपारिक कपडे घालावेत आणि इंग्रजी बोलू नये; मोहन भागवत असं का म्हणाले? (फोटो सौजन्य पीटीआय)
मोहन भागवत म्हणतात, ‘हिंदूंनी पारंपरिक कपडे घालावेत आणि इंग्रजी बोलू नये’
manbendra nath roy influenced on tarkteerth lakshman shastri joshi zws 70
तर्कतीर्थ विचार : मार्क्सवाद व नवमानवता
Anis in digital form Doctor Narendra Dabholkar Lok Vidyapeeth
अंनिस डिजिटल स्वरुपात ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर लोकविद्यापीठ’ सुरू करणार, अंधश्रद्धा निर्मूलनाच्या दृष्टीने पुढचं पाऊल
What Rahul Gandhi Said?
Rahul Gandhi : राहुल गांधींचं वक्तव्य, “मेक इन इंडिया चांगली योजना, पंतप्रधानांनी प्रयत्नही केले पण…”
minister uday samant on Marathi language,
मराठीचा अनादर करणाऱ्यांची दादागिरी ठेचून काढू; मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांचा इशारा
Story img Loader