पुलवामा मध्ये जवानांवर झालेल्या हल्लामुळे देश संतापला आहे. ही परिस्थिती एकीकडे तर दुसरीकडे आक्रोश आहे, महाराष्ट्राच्या मातीनेही सुपुत्र गमावले. या जवानांच्या कुटुंबीयांना मी नमन करतो आणि त्यांना ज्या आईने जन्म दिल्या त्या सगळ्यांनाच मी प्रणाम करतो. आपले जवान आहेत म्हणून आपण मोकळा श्वास घेऊ शकतो. शहीद जवानांच्या कुटुंबीयांसोबत सगळा देश उभा आहे, त्यांनी स्वतःला एकटं समजू नये. त्यांचं दुःख मोठं आहे, मात्र सव्वाशे कोटी जनता त्यांच्यासोबत आहे असंही मोदींनी म्हटलं आहे. धुळ्यामध्ये झालेल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा