केंद्रातील सत्ता हाती असलेल्या बलाढ्य भाजपाला धूळ चारत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेसने घवघवीत यश मिळवलं. दोनशे अधिक जागा जिंकत ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमधील स्वतःच वर्चस्व सिद्ध केलं. रविवारी जाहीर झालेल्या या निवडणूक निकालावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत असून, शिवसेनेनंही नरेंद्र मोदी, अमित शाह यांना लक्ष्य करत भाजपाला सुनावलं आहे. “करोना महामारीस हरवायचे सोडून पंतप्रधान मोदींसह संपूर्ण केंद्र सरकार प. बंगालात ममता बॅनर्जी व त्यांच्या तृणमूल काँग्रेसला हरविण्यासाठी उतरले होते. पण झाले काय?,” असं म्हणत शिवसेनेनं भाजपाच्या वर्मावर बोट ठेवलं.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा