लोकसभा निवडणुकीचा महाराष्ट्रात लागलेला निकाल महायुतीसाठी जबरदस्त धक्कादायक होता. कारण महाविकास आघाडीने ३० जागा जिंकल्या तर महायुतीला अवघ्या १७ जागांवर समाधान मानावं लागलं. अजित पवारांना बरोबर घेतल्याचा फटका भाजपाला बसला अशी चर्चा सुरु झाली. ही चर्चा सुरु होण्याचं कारण होतं ते म्हणजे संघाच्या मुखपत्रात आलेला लेख.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा