राज्याचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात प्रचंड गोंधळ पाहायला मिळाला. विविध मुद्य्यावरून विरोधकांना सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. तसेच, विधानसभा अध्यक्षांची निवड गुप्त पद्धतीने न घेता, आवाजी मतदानाद्वारे होणार असल्याने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावर आक्षेप नोंदवला. “विधानसभा अध्यक्ष निवडणूक गुप्त पद्धतीने न घेणार्या राज्य सरकारला नेमकी कसली भीती? ” असा सवाल फडणवीस यांनी केला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा