Vishwas Patil छावा चित्रपट सध्या प्रचंड चर्चेत आहे. या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांचं शौर्य, त्यांचं बलिदान यावर भाष्य करण्यात आलं आहे. कान्होजी आणि गणोजी शिर्के या दोघांनीही छत्रपती संभाजी महाराजांना पकडून दिलं त्यामुळे संगमेश्वरला ते पकडले गेले. याबाबत इतिहासकार आणि कादंबरीकार विश्वास पाटील यांना विचारलं असता त्यांनी फितुरी ही काही मराठ्यांना नवी नाही अनेक महापुरुष फितुरीने संपले आहेत असं भाष्य केलं आहे. तसंच या पापकारणात सगळ्याच जातीपातीचे लोक होते असंही म्हटलं आहे. गणोजी आणि कान्होजी शिर्के यांचं पुढे काय झालं? हे देखील विश्वास पाटील यांनी सांगितलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा